पुल ओलांडताना पुराच्या पाण्यात कुटुंब गेलं वाहून …पहा घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडीओ …
बार्शी /प्रतिनिधी
पूल ओलांडताना ५ जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना बार्शी येथील श्रीपत पिंपरी या गावात घडली आहे .ह्या घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेर्यात कैद झाला आहे .हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे
वाहून गेलेल्यात एका महिलेचाही सामावेश आहे ,निखील महदेव कुंभार ,पोपट बाबुराव घाडगे ,दिलीप ताकभाते आणि प्रवीण क्षीरसागर अशी वाहून गेलेल्या नागरिकांची नावे आहेत .या सर्व नागरिकांचा शोध प्रसाशन घेत आहे .
हा पूल उंचीला कमी असल्याने यावरून सतत पाणी वाहत असते म्हणून या पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी येथील नागरिक सतत करत होते मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने अखेर हि दुर्घटना घडली असं नागरीकांच मत आहे …