शेतकरी

शेतकरी

बोगस तननाशक फवारल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान…

प्रतिनिधी / करकंब पंढरपूर तालुक्यातील करकंब व गार्डी येथील २० ते २५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे गायस्टॉप हे बोगस तननाशक औषध

Read More
शेतकरी

बार्शी – कुर्डूवाडी रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले…

प्रतिनिधी / रिधोरे बार्शी – कुर्डूवाडी रोडवर शेंद्री स्टेशन व साक्षी पेट्रोलियम, रिधोरे यांच्यामध्ये आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले.. हा

Read More
शेतकरी

‘परती’ च्या पावसाचे ‘ग्रहण’.. द्राक्ष बागेवर चालवला कोयता…

प्रतिनिधी / बार्शी परतीच्या सततच्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.. लाखोंचा खर्च करून, तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपलेल्या

Read More
शेतकरी

शेतकऱ्याने शेण विकून बांधला तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला

सांगोला / एबी मराठी न्यूज नेटवर्क सरकारी अधिकारी, राजकारणी, अभिनेते किंवा मोठे उद्योगपती यांनी बांधले कोट्यावधींचे बंगले” अशा आशयाच्या बातम्या

Read More
शेतकरी

राजू शेट्टींच्या पहिल्या ऊस परिषदेची रोमांचकारी कथा…

*460 रुपये ऊसाचा भाव 750 रुपये कसा झाला ? राजू शेट्टींच्या पहिल्या ऊस परिषदेची रोमांचकारी कथा…* 15 ऑक्टोबर 2022 ला

Read More
शेतकरी

लग्नमांडवात नवरा-नवरीने केली चक्क ट्रॅक्टरमधून एन्ट्री…

प्रतिनिधी / पंढरपूर सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे.. नवरा नवरी लग्न मांडवात कशाने एन्ट्री करतील याचा काही नेम नसतो.. एन्ट्रीसाठी

Read More
शेतकरी

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने पोळ्याच्या दिवशीच संपवले जीवन…

प्रतिनिधी / बोदवड हिंगणा येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास नामदेव पाटील

Read More
शेतकरी

भिमेची पूरस्थिती ओसरतेय, दोन्ही धरणांमधून विसर्ग केले कमी

उजनी आणि वीर धरणांमधून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.. मात्र आता दोन्ही धरणातील विसर्ग

Read More
शेतकरी

भीमेचा पूर ओसरणार ! उजनी व वीर धरणातील विसर्ग केले कमी

गेली चार दिवस उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती.. मात्र नदीकाठच्या लोकांना

Read More
शेतकरी

भीमा नदीकाठच्या गावांना थोडासा दिलासा ! वीर धरणातला विसर्ग झाला कमी

वीर आणि उजनी धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सोडल्या जात असलेल्या विसर्गामुळे भीमाकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.. मात्र आज नदीकाठी असलेल्या

Read More